गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा आज यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. ...
पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीची भीती निर्माण झाली असून, सरकारने दुबार पेरणीकरिता शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे व पतपुरवठ्यासंदर्भात मदत करण्याची तयारी सुरू करावी ...
गरिबांचा, शेतकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा देव म्हणून पांडुरंगाची ख्याती आहे. तरीही आषाढी वारी काळात म्हणजेच २४ जून ते ९ जुलै दरम्यान वारकऱ्यांनी देणगी देत पांडुरंगाला कोट्यधीश बनविले आहे. ...