कोंढाळा ते आरमोरी दरम्यानचा दोन किमीचा मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्याने सदर मार्गाची दुरवस्था झाली होती. या मार्गाच्या दुरूस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. ...
प्रत्येक गावात व मागेल त्या शेतकºयाच्या शेतात वीज पुरवठा करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी एटापल्ली तालुका शिवसेना शाखेच्या वतीने मंगळवारी वीज कार्यालयावर मोर्चा काढला. ...
दिवाळीच्या दिवसात भेसळ होण्याचे प्रकार नेहमीच पुढे येतात. या दरम्यान अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारीदेखील तत्पर असतात. १३ ते १७ आॅक्टोबर दरम्यान गोंदियात तीन कारवाया करून डालडा जप्त करण्यात आला. ...