दोन मालवाहु ट्रक व एसटी बस यांच्यातील तिहेरी अपघातात बसमधील बारा प्रवासी जखमी झाले. हा अपघात यवतमाळ मार्गावरील ईसापूर शिवारात बुधवारी दुपारी १.२५ च्या सुमारास घडला. ...
येथील बँक आॅफ इंडियाचे एटीएम आता कायमचेच बंद झाल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिकांची भटकंती होत आहे. शिवाय त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
बाजूच्या शेताच्या धुऱ्याऱ्या लागलेल्या आगीने उग्ररूप धारण केल्याने दीड एकारातील तूर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथे उघडकीस आली. ...
घाटंजी तालुक्याच्या वगारा(टाकळी) येथील बांबूचे बन चोरट्यांच्या हवाली गेल्याचे चित्र आहे. बांबूची प्रचंड प्रमाणात कापणी होत असल्याने हे बन विरळ होत चालले आहे. ...
जिल्ह्यात साडेचार लाखापैकी तब्बल सवादोन लाख हेक्टर कपाशीवर गुलाबी ओंबडअळीने हल्ला केला. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांच्या तीन हजार तक्रारी कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाल्या. ...