राज्यातील लघुलेखन-टंकलेखन वाणिज्य संस्थांमध्ये संगणक टंकलेखनासोबतच मॅन्युअल टंकलेखन ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. ...
पुणे-मुंबई दरम्यान हायपर लूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गुरुवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपर लूप कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. ...
मुंबई-नांदेड विमान सेवेला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबई-नांदेड हे अंतर हवाई मार्गे अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करण्यात येणार आहे. ...
राज्यातील कृषी वीजपंपधारक थकबाकीदार शेतक-यांना वीज बिल भरण्यास आज शासनाने १५ दिवासांची मुदतवाढ दिली. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांची वीज कापली जाणार नाही. ...
आरेतील २० एकर जमीन हडप करून राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी त्या जागी व्यायामशाळा बांधल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरु पम यांनी केला होता. ...
गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे यांचा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार तिचे वडील जयकुमार बिद्रे यांनी केला आहे. ...
यंदाप्रमाणे पुढील वर्षीही देशात कडधान्यांचे व पर्यायाने डाळींचे मुबलक उत्पादन होईल हे लक्षात घेऊन आणि शेतकºयांना विक्रीच्या अधिक संधी उपलब्ध होऊन चांगली किंमत मिळावी ...
‘खळ्ळखट्याक्’ आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे एक समीकरण बनले आहे. याच खळ्ळखट्याक् राजकारणाचा आधार घेत मनसेने आपला जनाधार वाढवला होता. ...
सीमा (नावात बदल) ही १५ वर्षीय मुलगी अंधेरीच्या जे.बी. नगर परिसरात राहते. तिच्या आईचे आणि अटक केलेल्या राधेश्याम नायर यांचे राहत्या घरावरून गेली काही वर्षे वाद सुरू आहेत. ...