अपघातात गंभीर जखमी झालेल्या एकुलत्या एक तरुण मुलाला वाचविण्यासाठी चंद्रपूर येथून नागपूर गाठले. ...
मुंबई आणि नजीकच्या परिसरात वाढते शहरीकरण आणि ग्रामीण भागातील जनतेमध्येही शिक्षणाबाबत दिवसेंदिवस होणारी जागरूकता लक्षात घेता ...
एमबीबीएसचे शिक्षण अर्धवट; रेल्वेखाली घेतली उडी. ...
आयुर्वेदिक महत्त्व आणि खायला चविष्ट असणाऱ्या करटोलींना भिवंडी ग्रामीण भागासह शहरात मोठी मागणी आहे. ही भाजी किलोला २५० रुपये दराने विकली जात आहे. ...
१९९२ पासून ते आत्तापर्यंत १६८ जणांचा या डोहामध्ये बुडून मृत्यू; शालेय विद्यार्थ्यांची संख्या जास्त. ...
भिवंडी तालुक्यातील पारिवली वनविभाग कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. पंधरा वर्षापासून येथील कामकाज भिवंडी वनक्षेत्रपालांच्या कार्यालयामधून सुरु आहे. ...
वैतरणा खाडीमध्ये बेकादा रेती उत्खनन होत असल्याने रेल्वे पूलांना धोका निर्माण झाला आहे. बेकादा रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांना रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने ...
गेल्या काही दिवसांपासून देश-विदेशातील कंपन्या मिहान-सेझमध्ये उद्योग उभारण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. ...
शहरातील उखडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांतील रोष विचारात घेता रस्त्यांच्या चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली ...
एका मारहाणीत तिघे गंभीर जखमी झाले असताना पालिकेच्या तुळींज हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी चक्क सामान्य जखमीचे प्रमाणपत्र दिले ...