गेंड्याची कातडी निबर असते. त्याला सहसा जखम होत नाही. चिखल, दलदलित तो राहत असल्याने अशा कठीण कातडीची त्याला जन्मजात देणगी आहे. ...
विदर्भातील शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा करताना तो फायद्याचा ठरावा आणि जगाचा पोशिंदा कर्जबाजारी, ,... ...
बीएसएनएल मधील जेटीओ, एसडीई तसेच इतर तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यांचे रखडलेले वेतन त्वरित निर्धारित करण्यात यावे,... ...
जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ४० टक्के असणारे सोयाबीन पीक फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. ...
विजय सरवदे , औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास ५०० ग्रामपंचायतींनी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. या नवीन केंद्राच्या माध्यमातून ...
लोकमत कार्यालयात विराजमान श्री गणेशाची सायंकाळची आरती मंगळवारी जेसीआय गोल्डन अमरावतीच्या रंजना लांडे यांच्या हस्ते करण्यात आली. ...
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने आजवर केलेल्या कामांचे तपासणी (इन्स्पेक्शन) रजिस्टर गायब झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. ...
नोंदणी रद्द झालेल्या पक्षांना आगामी निवडणुकीच्या दृष्टीने एक संधी दिली जाणार आहे. ...
औरंगाबाद : ज्योतीनगर भागातील रोहिणीनगर येथील ५ हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण करून त्याची परस्पर विक्री करण्याचा घाट काही ...
अग्रीम राशीचे समायोजन न केल्याने महापालिकेतील ६४ अधिकारी -कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. ...