पाच राज्यांच्या विधानसभा निकालांबाबत एक्झिट पोलचे निष्कर्ष गुरूवारी वृत्तवाहिन्यांवर झळकल्यानंतर दिल्लीचे राजकीय तापमान वाढले आहे. शुक्रवारी संसदेतही याचा प्रत्यय आला. ...
लातूर : लातुरातील व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी असल्याने महानगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी शहरातील ३२ दुकानांवर जप्तीचा बडगा उगारला. ...
लातूर : मद्य प्राशन करून महिलांवर अन्याय, अत्याचार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने ‘दारूमुक्त महाराष्ट्र’ ही चळवळ उभी केली जाणार आहे. ...
मूळचे आफ्रि केत राहणारे शहामृग हे पक्षी २५ हजार वर्षांपूर्वी भारतात आले होते, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. भूवैज्ञानिक आणि पुरातत्व अभ्यासकांना ...