बेधडक, रांगडं आणि जिवाला जीव देणारं गाव अशी कोल्हापूरची ओळख आहेच. त्या कोल्हापूरवरच अस्मानी संकट ओढवलं म्हणताना पोरं गपगार घरात बसणार नव्हतीच. ती धावली मदतीला. ...
विसर्जन काळात ध्वनीक्षेपक आणि पारंपारिक वाद्यांच्या वापराबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी गणेश मंडळांना दिले. ...
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली असून, यामध्ये एकूण ४८,६६४ विद्यार्थ्यांना प्रवेश उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ...
प्लॅस्टिकचा भस्मासूर वाढू नये, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे गटारे तुंबू नयेत, प्रदूषणात भर पडू नये, म्हणून राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन हा राजकीय विचार संपविण्याचा घाट प्रकाश आंबेडकरांकडून वंचित आघाडी मार्फत सुरू असल्याचा गंभीर आरोप पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केला. ...
पुष्कर श्रोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या राष्ट्रगीताच्या आवाजाची चोरी करून तेच राष्ट्रगीत ठाण्याच्या विवियाना चित्रपटगृहात ऐकवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यातील १०० गावांमध्ये समूह गृहनिर्माण प्रकल्प (ग्रुप हौसिंग) राबवून स्मार्ट व्हिलेज साकारण्यात येणार आहेत. ...
अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या ३०० अब्ज डॉलर्स आयातीवरील १० टक्के अतिरिक्त शुल्काची आकारणी सप्टेंबरऐवजी डिसेंबरपासून करण्याचे ठरविल्यामुळे जगभरच्या शेअर बाजारांसहित भारतीय बाजारात बुधवारी तेजी होती. ...