ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार यासारख्या महापालिकांतून वगळलेल्या गावांचे नेमके काय होणार, हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या एका निर्णयामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. ...
कोरोना महामारीच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ हा शब्द परवलीचा बनला होता. आता देशातील कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला तरी अनेक उद्योगांनी घरून काम करण्याची पद्धत सुरूच ठेवली आहे. ...