गेले १० दिवस प्रत्येकाला आनंदात चिंब भिजवून आज बाप्पा पुढच्या वर्षी परत येण्यासाठी प्रवासाला निघाले. बाप्पाचा विसर्जन उत्सव अतिशय धुमधडाक्यात साजरा झाला. गांधीसागर तलाव परिसरात ...
सोमवार सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९२२.५0 मिमी. पाऊस झाला आहे. पावसाची ही सरासरी ७0.९६ टक्के असून, सर्वाधिक म्हणजे ११४ मिमी. पाऊस बुलडाणा तालुक्यात पडला आहे. ...
आघाडी सरकारने लोकहिताची बरीच कामे केली आहेत. जनहिताचे निर्णय घेतले आहे. येत्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शहरात काँग्रेसला मजबूत करा, असे आवाहन वित्त ...
ग्रामीण भागात ग्रामस्थ, महिला अद्याप रस्त्याच्या कडेलाच शौचाला जात असल्याने ग्रामीण भागातील रस्तेच शौचालय बनल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिणामी निर्मल भारत अभियान योजनेचा पूर्णपणे ...
पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून फसवणूक करणारी योजना असल्याची ओड शेतकरी करीत आहे. अधिकारी, शासन व विमा कंपनीने मिळवून पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ...
पावसाळा संपायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाऊसही चांगला झाला आहे. परंतु नेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत वृक्ष लागवडीला खो दिला असल्याने शासनाच्या ...
लैंगिक अत्याचारामध्ये पीडित महिला व बालकांना अर्थसहायक व पुनर्वसनासाठी मनोधैर्य ही योजना राज्यात अंमलात आली. या योजनेंतर्गत पीडितांना तातडीने आधार मिळण्यासाठी व मानसिक ...
वाहन चोरीच्या वाढत्या घटनांनी वाहनमालक नव्हे तर पोलिसही बेजार झाले आहेत. एकतर चोरटा सापडतो तर कबुली देत नाही. कबुली दिली तर वाहन सुस्थितीत हाती लागत नाही. इकडे चोरीच्या घटनांचा वाढता ...