विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास सोपे व्हावे या हेतूने गेल्या तीन वर्षांपासून शासनाने समाजकल्याण व आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. ...
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह देशातील नागरिकांनी भाजपावर दाखविलेल्या विश्वास आणि प्रेमाच्या बळावर भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात सत्तारुढ झाले. ...
निवडणूक म्हटली की पैशाचा पाऊस पडतो, असे म्हणतात. मात्र यावेळी निवडणूक आयोगाने करडी नजर ठेवल्यामुळे या पावसावर आळा बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने तैनात ...
मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथे सरपंच, उपसरपंच मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामविकास खुंटला आहे. गावात अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यामुळे गडीसुर्ला हे गाव सरपंच, उपसरपंचाविना ...
मागील एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वरोरा तालुक्यात नागरी उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी सकाळी ७ वाजता धडक मोर्चा काढून ...
निवडणुकांमधील सुव्यवस्था आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी प्रशासनाची चांगलीत कसरत सुरू आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे सर्वत्र धावाधाव दिसत आहे. ...
कुपोषणाची तीव्रता अधिक असलेल्या राज्यातील २० जिल्ह्यात राज्य शासनाने अतिरिक्त अंगणवाडी सेविका नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करीत महिला व बालविकास ...
गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत येत असलेल्या गणेशपूर-पिंडकेपार-कोरंभी देवी या सात कि़मी. अंतर असलेल्या रस्त्याचे जुलै महिन्यात खडीकरण करण्यात आले. परंतु कोरंभी देवी येथे दरवर्षी नवरात्रीत ...