ज्याच्या मनाला रसिकतेचा स्पर्श झाला आहे, तो प्रत्येक जण निसर्गातील गंधांनी नक्कीच स्वत:ला विसरून जातो. मग तो गंध सोनचाफ्याचा असो, प्राजक्तफुलांचा असो, रातराणीचा असो वा पहिला पावसानंतरचा मृद्गंध.. मनातला एक कोपरा या गंधासाठी कायम जागा असतो. ...
बाराव्या शतकात भारतात प्रामुख्याने खेडी, छोटी शहरे होती व ती सामान्यपणे स्वयंपूर्ण असत. छोटे-मोठे विविध व्यवसाय तेथे चालत असत. एखाद्या ठिकाणी उत्पादित न होणार्या गरजेच्या वस्तू फिरते व्यापारी उपलब्ध करून देत. ‘लीलावती’त अशा अनेक व्यवसायांचा उल्लेख य ...
निळ्या रंगाचा प्रकाश निर्माण करणार्या डायोडसंदर्भात केलेल्या संशोधनाला या वर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. तीन जपानी शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. त्यांचे संशोधनातील योगदान आणि या संशोधनाची उपयुक्तता एका शास्त्रज्ञाच्या नजरेतून.. ...
राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या देवपाल (ता. वेल्हे) येथील सुमारे ५ कोटी रुपये किमतीच्या देवपाल लघुपाटबंधारे तलावाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे ...