पंचायत समिती प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वर्धा, सेलू आणि आर्वी पंचायत समिती मधील प्राथमिक शिक्षकांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्यापपर्यंत झाले नाही. प्रशासनाच्या उदासीन व दिरंगाईचा ...
सेलू तालुक्यातील पहेलानपूर येथील रोहीत्र तीन महिन्यांपूर्वी जळाले होते. तेव्हापासून रोहित्राची दुरुस्ती केली नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे ओलिताचे काम ठप्प झाले आहे. आॅक्टोबरचा ‘हीट’ मुळे ...
परिसरातील केंद्र मंगरूळ (कोरा) येथील शिक्षक, शिक्षिका शाळेला बुट्टया असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी हजेरीपटावर मात्र त्यांची हजेरी राहत असल्याची चर्चा आहे. केंद्र प्रमुखाचेही ...
सोमवारी प्रचारतोफा थंडावणार आहे. दरम्यानच्या काळात कोणत्या उमेदवाराने नागरिकांवर छाप पाडली. याची गणिते जुळविणे सुरू झाले आहे. वर्धा, आर्वी, हिंगणघाट आणि देवळी विधानसभा मतदार संघात ...
आजवर मुंबईतील चाळींवर बेतलेली बरीच नाटकं रंगभूमीवर येऊन गेली. पण ‘आई गं कुछ कुछ होता है रे’.. हे नाटक मुंबईतील गावठाणं, जिथे आगरी कोळी व इतर जाती धर्माचे लोक राहतात ...
राजोली मामा तलावाखालील धान पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. सिंचन विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची भीती वर्तविली जात आहे. ...
विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देत आहेत. आता घरगुती गॅस वितरकांनीसुद्धा या राष्ट्रीय कार्यात उडी घेतली आहे. ...