येथील रामगड किल्ल्यातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार रघु डॉन उर्फ रघुनाथ नाना पळसकर याला पारवा (घाटंजी) परिसरातून अटक करण्यात आली. तो सासरी जात असतानाच ...
निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक शाळांना शौचालय आणि मूत्रिघर सक्तीचे करण्यात आले. यानंतरही जिल्ह्यातील ४०४ शाळांमध्ये शौचालय व मूत्रिघर नसल्याची बाब ...
फर्निचर आणि इमारतीला लागणारे स्टील साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे पुन्हा आयकर विभागाने सर्च केला. यवतमाळात गेल्या महिनाभरात ही पाचवी कारवाई आहे. ...
प्रेमात आणाभाका घेऊन एकाच कंपनीत कार्यरत तरुण आणि तरुणीने सहा महिन्यांपूर्वी विवाह केला. याची कुणकुण लागताच माहेरच्यांनी वाहनाद्वारे यवतमाळ गाठले. तसेच तरुणाला ...
जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघाताच्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. निंभा (ता.दिग्रस) येथे थे्रशरमध्ये अडकून तर फुलसावंगीनजीक वाहन अपघातात शेतकरी ठार झाला. ...
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झंझावाताने अनेक दिग्गजांना भुईसपाट केले. राजयकीय क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी या दिग्गजांनी आता सहकार क्षेत्रातील हालचालीवर ...
चित्रपटांची निर्मिती होण्यापूर्वी ग्रामीण भागात गोंधळ, तमाशा, दंडार इत्यादी लोककलांसोबतच नाटकसुध्दा मनोरंजनाचे साधन होते. एवढेच नाही तर कौटुंबिक, सामाजिक व धार्मिक ...
अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी जामखेड येथील एका दलित कुटुंबाची हत्या करण्यात आली. दलित पती संजय जाधव (४५), पत्नी जयश्री संजय जाधव व १९ वर्षीय मुलगा सुनील जाधव यांची ...
दूध हा प्रत्येकाच्या दैनंदिन वापरातील अत्यंत आवश्यक पदार्थ आहे. प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवातदेखील दुधापासून तयार झालेल्या चहानेच होते. मात्र दूध विक्रेते कमीत कमी ...
राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीनिमित्त प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून काही विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. दिवाळीच्या कालावधीत गोंदिया आगाराच्या बसेस कमी धावल्या. तर ...