जिल्हा खनिकर्म विभागाने २०१३-१४ या आर्थिक वर्षात केवळ १४ कोटी ३४ लाख ६ हजार रूपयांचा महसूल गोळा केला असून शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ८४.३५ टक्के एवढाच महसूल गोळा झाला आहे. ...
स्वच्छ भारत मिशन तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबासाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक शौचालय योजनेंतर्गत शौचालय बांधकामासाठी केवळ १२ हजार रूपयांचे ...
शहरापासून केवळ ३ किमी अंतरावर असलेल्या कठाणी नदीवरील पूल बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून नदीतील माती परीक्षणाचे काम कंत्राटदाराच्या मार्फतीने मशीनच्या सहाय्याने सुरू झाले आहे. ...
शहरातील गोकुलनगर प्रभाग क्रमांक ६ मध्ये १५, १६, २२, २३ क्रमांकाच्या चार वार्डाचा समावेश आहे. या प्रभागातील गोकुलनगर, चनकाईनगर, शिक्षक कॉलनी व अन्य भागात फुटलेल्या नाल्या, ...
आजची शिक्षण पध्दती मुल्यविहीन असल्याने समाजातील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून त्यांच्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. पूर्वी शिक्षणासह मुल्यांचे ज्ञान मिळत असे. ...
तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत वृक्षसंगोपनाच्या कार्यक्रमातील कथीत गैरव्यवहाराची व ग्रामपंचायत च्या पाच वर्षाच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी ...
विज्ञानाचा उपयोग केवळ मानवी जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी नाही तर जगाचे व मानवजातीचे कल्याण साध्य व्हावे याकरिता करण्याच्या दृष्टीकोनातून युनेस्कोने शांतता आणि विकासासाठी विज्ञान ...