वर्धा नदीसह बोर, वना आदी नद्यांमधून वाळू काढण्यासाठी मुदत संपली आहे. असे असताना जिल्ह्यात अवैधपणे वाळूचा उपसा सुरू आहे. वाळूची अशी अवैध वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई ...
भारतात मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण ६२.४७ टक्क्यांवर पोहचले आहे. जिल्ह्यातही मागील तीन वर्षांत विविध तपासणीत १५ हजार ३०० रुग्ण आढळले आहेत. या आकडेवारीला नियंत्रणात ठेवण्याकरिता जिल्हा ...
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची बाब लक्षात येताच संतप्त झालेल्या पतीने तिच्या प्रियकराचा विष पाजून काटा काढल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. प्रारंभी या प्रकरणात आकस्मिक ...
हत्या करून किडणी व डोळे चोरी करण्याचा एवढा मोठा प्रकार होऊनही कलेक्टर व एसपीसारख्या अधिकाऱ्यांनी भेट न दिल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध असो, चौकशीत दिरंगाई करणाऱ्या ...
विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘हम करे सो कायदा’ असे म्हणत नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहे. तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी व गंगाझरीचे शाखा अभियंता यांचे साटेलोटे ...
वीज चोरीची प्रकरणे जिल्ह्यात वाढत आहेत. यावर आळा घालण्यासाठी भरारी पथकाकडून वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली जात आहेत. मात्र तरीही वीज चोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. ...
जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण ठरलेले पुजारीटोला, कालीसराड व सिरपूर धरण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गलथान व्यवस्थापनामुळे जर्जर होत आहे. धरणावरील दुरुस्तीच्या कामातील ...
स्वच्छ भारत हे ध्येय २०१९ पर्यंत साध्य करण्यासाठी बालकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. शाळा व परिसरातील उत्साहवर्धक व आनंददायी वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शाळेबाबतची गोडी, ...
स्वच्छता अभियानाला गती देण्यााठी आता जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून त्याअंतर्गत पथकांचे गठन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय शालेय व सार्वजनिक स्वच्छतागृहे तपासणी ...