शेतात असलेल्या आईला भेटण्यासाठी भावासोबत जात असलेल्या एका नऊ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय युवकाने अत्याचार केला. या प्रकरणी युवकास वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ...
नारायण सेवा संस्था, माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी युवक मंडळ यांच्या वतीने येथील न्यू इंग्लीश हॉयस्कूलच्या पटांगणात तीन दिवशीय ‘नानीबाई रो मायरो’ या कथामय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ...
केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर तांदळाची निर्यात बंद केली. त्यामुळे धानाचे दर घसरले असून निर्यातबंदी उठली नाही तर धान उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. ...
वाहतूक सुरळीत चालावी यासाठी वाहतूक विभागाने अनेक नियम लावून दिले आहे. मात्र वाहनधारक नियमांना पायदळी तुडवीत अपघातांना आमंत्रण देत आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, ...
मागील वर्षी अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. मात्र अद्यापही शेतकऱ्यांपर्यत आर्थिक मदत पोहोचली नाही. ...
जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्यांची गळती कमी व्हावी म्हणून केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत सुरु केलेल्या शालेय पोषण आहाराची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. शालेय पोषण आहारातून बिस्कीटे ...