स्थानिक श्री समर्थ कला व वाणिज्य महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आष्टी परिसरात विमा सुरक्षा खाते नोंदणी सप्ताह उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यात जागृती ...
दुबार-तिबार पेरणीमुळे मेटाकुटीस आलेल्या बळीराजाला आता हातचे पीक गमावण्याची वेळ आली आहे. यंदा एकामागून एक अस्मानी संकट बळीराजाचा पाठलाग करीत याचा सामना करून कसेबसे पीक वाचविले. ...
हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान व सर्वधर्म समभावाचे प्रतिक श्री संत मिरणनाथ महाराज देवस्थानवर दोन वेगवेगळ्या गटाने हक्क सांगितला आहे. देवस्थान ट्रस्टवर हक्क सांगणाऱ्या दोन्ही गटाच्या स्वयंघोषित ...
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या शनिवारी पार पडलेल्या बैठकीत सुसुंद्रा, सारवाडी, सावळी (बु.), आजनसरा व कोरा-साखरी येथील पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. ...
अंगणवाड्यांच्या माध्यमातून शासन कूपोषण दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे़ शिवाय बालकांच्या शिक्षणाची पहिली पायरी म्हणूनही अंगणवाड्यांकडे पाहिले जाते; पण स्थानिक स्वराज्य संस्थांचे याकडेच दुर्लक्ष ...
युतीसरकारच्या काळात माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांनी तिगाव - आमगाव रस्त्याचे डांबरीकरण केले. आज जवळपास २० वर्षापासून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. विशेष म्हणजे ...
तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी ग्रामपंचातचा सरंपच कोण? हा संतप्त प्रश्न गावकरी व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी खंडविकास अधिकारी ...
नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटामधून सहभागी झालेल्या ३५ नमुन्यांमधून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा सावलीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ...
तलावांच्या या जिल्ह्यात असलेले १४०० मामा तलाव जिल्हावासीयांसाठी वरदान आहेत. त्यांचे खोलीकरण, गाळ उपसा केल्यास या तलावांमध्ये चांगला जलसाठा होऊन जमिनीतील पाण्याची पातळीही वाढेल. ...
एक अल्पवयीन मुलगी अरूणनगर रेल्वे स्थानकावर असताना तिच्या आई-वडीलांच्या ताब्यातून तिचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अर्जुनी/मोरगाव पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यातून अटक केली. ...