‘लॉकडाऊन’मुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता ३९ लाख नागरिक घरात बंदिस्त पण निवांत जीवन जगत आहेत, त्याला महावितरणच्या ३५०० कर्मचाऱ्यांची सेवा कारणीभूत ठरली आहे. वीजेसारखी अत्यावश्यक सेवा विनाखंड पुरवण्यासाठी उन्हातान्हात हे कर्मचारी फिरत असल्याने आज निवांतप ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमधील व्हेंटिलेटरची आवश्यकता लक्षात घेऊन कोल्हापुरातील प्रतिभानगरमधील मेकॅनिकल इंजिनिअर पुष्कराज अनिल जनवाडकर यांनी माफक दरातील व्हेंटिलेटरच्या निर्मितीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी त्याचे प्रारूप तयार केले आहे. ...
कोरोनातील संचारबंदीमुळे वेगाने हातून निसटत जाणाऱ्या आयुष्याला अचानक ब्रेक लागला. धावताना अनेक गोष्टी करायच्या राहून जातात; पण या सक्तीच्या विश्रांतीने सर्वांचाच चाकोरीबद्ध दिनक्रम बदलला... अभिनेते, संगीत, गायन, वादन, नृत्य, साहित्य अशा विविध क्षेत्रा ...
जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार दिव्यांग बांधव जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना घरातून बाहेर पडणे तसेच कोणत्याही रांगेत थांबणे शक्य नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊ ...
कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आलेल्या कोल्हापुरातील कामगारांची भूक व्हाईट आर्मी अन्नछत्राच्या वतीने भागविली जात आहे. संस्थेतर्फे हनुमाननगर, रामनगर, शिये फाटा, नागाव फाटा, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, तामगाव येथील अठ ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या घर ते घर सर्वेक्षणात गुरुवारी २०८१ घरांचे सर्वेक्षण करून १० हजार २७८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ...
पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत १४ एप्रिलनंतर निर्णय होणार आहे; त्यामुळे सध्या ‘लॉकडाऊन’च्या कालावधीमध्ये आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची प्रक्रिया शिवाजी विद्यापीठातील काही अधिविभागांतील प्राध्यापकांकडून सुुरू आहे. ...
पश्चिम महाराष्ट्रामध्ये संशयीत कोरोना बाधीतांच्या स्वॅब चाचणीची लॅब मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये आजपासून सुरु झाली आहे. या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी या लॅबला भेट देऊन या अद्यावत लॅबच ...
संचारबंदीमुळे हातचा रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आलेल्या अंत्योदय कुटुंबांच्या मदतीला सरकार धावून आले. गेल्या दोन दिवसांपासून रेशनच्या माध्यमातून गहू आणि तांदळाचे वितरण सुरू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेतच ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वाडीरत्नागिरी येथील श्री जोतिबाच्या चैत्र यात्रा काळात तीन दिवस डोंगरावर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. सोमवार (दि. ६ ते ८) या काळात गावातील एकही नागरिक घराबाहेर पडणार नाही असा आदेशच ग्रामपंचायतीने काढला आहे. तर मानाच् ...