पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित ग ...
कोल्हापूर जिल्हाअंतर्गत सुरू असलेल्या एस.टी.चे प्रवासी चौथ्या दिवशी वाढले. १४ बसेसमधून २२६ जणांनी प्रवास केला. तर कामगारांना रेल्वेस्थानकांवर सोडण्यासाठी १२ गाड्या रवाना झाल्या. जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारपासून जिल्हाअंतर्गत एस. टी. ...
शिवाजी विद्यापीठात स्थापन होणाऱ्या कोविड प्रयोगशाळेसाठी शासनाकडून अजून मंजुरीच मिळाली नसताना तब्बल ४३ लाख रुपयांची साधने खरेदीचा घाट व्यवस्थापन समितीने हरकत घेतल्याने तूर्त बारगळला. कुलगुरू व प्रकुलगुरू यांची मुदत १७ जूनला संपत आहे. त्या पार्श्वभूमीव ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल दोन महिने कोल्हापूर शहरातील भाजी मंडई बंद आहेत. मात्र, पावसाळा जवळ आल्याने रस्त्यावरील भाजी मंडई अडचणीच्या ठरू शकतात, म्हणून कपिलतीर्थ मार्केट सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आह ...
रेडझोनमधून येणाऱ्यांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रेडझोनसह इतर जिल्हे व राज्यांतून येणाऱ्यांना प्रवेश देण्याबात नियोजन केले आहे. त्यानुसार आज, मंगळवारपासून ३१ मेपर ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, सोमवारी सायंकाळपर्यत सुमारे ३७ नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडल्याने ही संख्या ३७८ पर्यत पोहचली. वाढती संख्यामुळे आरोग्ययंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. एकीकडे कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असतानाच सीप ...
कोरोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता (आयसीयु) विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात-पात, धर्म-भेद बाजूला ठेवून कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी इचलकरंजीती ...
लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून स्थगित असणारी कोल्हापूरची विमानसेवा सोमवारपासून पूर्ववत सुरू झाली. अलायंस एअरकडून हैदराबाद-कोल्हापूर- हैदराबाद मार्गावरील सेवेचा प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी एकूण ३३ जणांनी प्रवास केला. हैदराबादहून आलेल्या ११ प्रवा ...