खान्देशाच्या कृषी संस्कृतीशी नाळ जोडलेला लोकोत्सव म्हणून अक्षय तृतीयेला (आखाजीला) 'अक्षय' मानाचे पान आहे. यंदा मात्र कोरोनासोबत आलेल्या टाळेबंदीने या आनंदाची परीक्षा घ्यायचे ठरविलेले दिसते. ...
मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज लोडिंग-अनलोडिंगसाठी विविध टर्मिनल्सवर सुमारे ७५ रॅक (मालगाड्या) हाताळल्या जात आहेत. ...
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत सध्याच्या ‘कोरोनामय’ वातावरणात तळोदा तालुक्यातील गरोदर परिचारिका रुग्ण सेवा करीत आहेत. त्यांच्याविषयी लिहिताहेत ‘लोकमत’चे तळोदा येथील वार्ताहर वसंत मराठे... ...
ब्रिटिशकालीन पादचारी पूल गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पाडण्यात आला होता. तीन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. आता एक वर्ष उलटले तरीही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. ...