वडोदबाजार : दुष्काळात पाण्यापाठोपाठ निर्माण होणारी चार्याी टंचाई लक्षात घेता शेतकर्यांनी अधिकाधिक चारा वाया न जाऊ देता बचतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बळीराजा चार्याची कुट्टी (भुस) करीत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात कापूस व ...
औरंगाबाद : जटवाडा शिवारात जमिनीच्या वादातून दोन नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत भाच्याकडून मामाचा खून झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...