कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालयात मागील दोन महिन्यांपासून नळांद्वारे काळ्या रंगाचे दूषित पाणी निघत आहे. या प्रकाराची माहिती रूग्णालय प्रशासनाला देण्यात आली, परंतु ही समस्या दूर झालेली नाही. ...
तीन-चार वर्षापूर्वी कोटीच्या घरात असलेला पोलीस कल्याण निधीत फक्त ५० लाखावर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात राबणाऱ्या पोलिसांसाठी विशेष योजना पोलीस विभाग राबवित नसल्याची खंत ...
जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटक आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून केल्या जाणाऱ्या खर्चात गेल्या आर्थिक वर्षात कपात करण्यात आली. ...
शासनाने स्वच्छ ग्राम-स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. तसेच तिरोडा तालुक्याच्या चिरेखनी गावात जगनाबाठू वाघदेव बाबा मंदिराच्या जिर्णोद्धाराचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. ...
गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी कार्यकाळ संपूनही ज्या सहकारी संस्थांची निवडणूक करण्यात आली नाही, अशा जिल्ह्यातील सहकारी संस्थांची निवडणूक ३१ डिसेंबरपूर्वी ... ...
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पोलीस ठाण्यांच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करुन पोलीस कर्मचाऱ्यांची हिंमत वाढविली आहे. याचा प्रत्यय केशोरी येथे अल्पावधीतच ...