यंदाचा खरीप हंगाम धोक्याचा ठरणार असल्याचे शेतकऱ्यांचे भाकित खरे ठरत आहेत. कापसाला मिळणारा दर परवडणारा नाही, तर सोयाबीनला मिळणारा दर नाहीपेक्षा बरा असून सोयाबीनचे उत्पन्न कमी ...
जिल्ह्यात सुरू असलेले डेंग्यूचे थैमान अद्यापही कायमच आहे. आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना नागरिकांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने त्या योजना कुचकामी ठरत आहेत. ...
जवळ असलेल्या नवेझरी या गावी दरवर्षी आधाभूत धान खरेदी केंद्र सुरू होत होते. पण यावेळी दिवाळीचा उत्सव संपला, परिसरात सध्या मंडईची धूम सुरू झाली, शेतकऱ्यांच्या हातात हलक्या धानाचे पीक आले, ...
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ संयुक्त रिपब्लिकन संघटना तिरोड्याच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले. ...
राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची सुरुवात २ आॅक्टोबर २०१४ पासून संपूर्ण देशभरात झाली आहे. या अभियानासाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता ग्रामीण व नागरी भागात नागरिकांमध्ये जनजागृती करून ...
महात्मा गांधीच्या नावावर राज्यासह संपूर्ण देशात गांधीगिरी दाखवून शासन कार्य करीत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबा यांची नकल मारून सरकार चालणार नाही व कामेसुद्धा होणार नाही. ...