अर्जुनी गावात पाणी पुरवठा योजनेंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. गोंदियाच्या वतीने ६५ हजार लिटर क्षमतेचे सन २०१३-१४ मध्ये लाखो रूपये खर्चून जलकुंभ तयार करण्यात आले. ...
असहकार आंदोलनात ६ आॅक्टोबर १९३० रोजी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद जान्या-तिम्या यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील शहीद स्मारक येथे कार्यक्रम घेण्यात आला. ...