शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र दरवर्षी शैक्षणिक सत्राला दोन तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जात नव्हते. ...
तंबाखू सेवनामुळे शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम होतात. तंबाखूमध्ये निकोटीन हा हानीकारक पदार्थ असतो. त्यामुळे प्रत्येकाने तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहावे व निरोगी आयुष्य जगावे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंत चिकित्साशास्त्र विभा ...
तिरोडा तालुक्याच्या ग्रामपंचायत काचेवानी अंतर्गत २०१०-११ मध्ये एमआरईजीएस अंतर्गत मंजूर ११ सिंचन विहिरींपैकी एक सिंचन विहीर तयारच करण्यात आली नाही. मात्र त्या विहिर बांधकामाचे पैसे काढून हडपण्यात आल्याचा प्रकार उघडीकीस आला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीन ...
पर्यावरणातील बदलाचे परिणाम झपाट्याने शेतीवर होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळल्याने पर्जन्यमानात सुद्धा दिवसेंदिवस घट होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील वर्षी खरीप हंगामात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगाम हातून गेला. ...
मागील वर्षी खरीप हंगामात कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर शासनाने आमगाव व सालेकसा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसा ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बजाज फिनसव्हर्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्यांच्या मदतीने कर्जाची उचल करण्यासाठी आठ जणांनी स्वत:ला शिक्षक असल्याचे दाखवून त्यासाठी खोटे पगार पत्रक तयार केले. या खोट्या पगार पत्रकाच्या आधारे २५ लाख २९ हजारांची उचल करणाऱ्या त्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बजाज फिनसव्हर्स कंपनीच्या एका कर्मचाºयांच्या मदतीने जिल्हा मध्यवर्ती बॅकेतून कर्जाची उचल करण्यासाठी आठ जणांनी स्वत:ला शिक्षक दाखवून त्यासाठी खोटे पगार पत्रक तयार केले. या खोट्या पगार पत्रकाच्या आधारे २५ लाख २९ हजारांची उ ...
अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक माणिक मसराम यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन संशयास्पद मृत्यूचे वास्तव जनतेसमोर आणावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यकारिणीने केली आहे. ...
या परिसरातील ग्रामपंचायत कार्यालय डुंडा येथील रोजगार सेवकाने गावातील मंजूर कामे करू दिली नाही. त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये मजुरांना काम मिळाले नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ...
दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानास सुरूवात केली. या अभियानातंर्गत सध्या तिरोडा तालुक्यात बंधारा दुरूस्ती व नवीन बंधारे तयार करण्याची कामे सुरू आहे. मात्र जिथे दुरूस्तीची गरज नाही तिथे सुध्दा बांधकाम क ...