शासनाने यंदा जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी २७६ कोटी ७८ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र खरीप हंगामाला सुरूवात झाली असताना आत्तापर्यंत केवळ ६८ कोटी ६ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप झाले आहे. ...
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार जवळपास चार हजार मतांनी गोंदिया शहरात मागे होता. तिच स्थिती नगराध्यक्ष व लोकसभा निवडणुकीत झाली. त्यावरून पक्षाचे संघटन गोंदिया शहरात कमी पडत असल्याचे चित्र आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या निवेदनानुसार सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात सभा घेण्यात आली. ...
शेतकऱ्यांना एका सातबाऱ्यावर बियाण्यांची एक बॅग मिळत आहे. त्यामुळे पेरणीच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांना जेवढ्या बियाण्यांची गरज आहे, तेवढे बियाणे नि:शुल्क शासनाकडून त्वरित देण्यात यावे. ...
सध्या बळीराजा धान पेरणीच्या लगबगीत गुंतला असून पेरणीसाठी नवीन संकरित किंवा सुधारित बियाणे खरेदी करण्याच्या धावपळीत आहे. याच संधीचा लाभ घेत काही बियाणे विक्रेते शेतकऱ्यांची लूट करतात. शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे खरेदी करूनच पेरणी करावी, असे कृषी विभाग ...
समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहचविणाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नरत आहोत. यामुळेच रजेगाव येथे ग्रामीण रूग्णालयाची स्थापना करण्यात आली असून ग्रामीण भागात नऊ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसोबतच खमारी येथील अतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू ...
जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कीडरोगांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. ...
आई-वडिलांच्या आज्ञनेचे पालन करुन यशस्वी होणे हे खरे यशवंत होणे आहे. या यशाचे श्रेय खऱ्या अर्थाने आईला जाते कारण ती मुलांच्या पालन पोषणासह कुटुंब सुध्दा सांभाळत असते. ...
वृक्ष लागवड अभियानांतर्गत नगर परिषदेला आता १२ हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. मात्र नगर परिषदेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही. ...