Nagpur News काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. दवाखान्यात भरती राहावे लागते. त्यामुळे तेवढ्या दिवसाची मजुरी बुडते. याशिवाय कोरोनाची चाचणी करून किडनी काढली जाते व मारून टाकले जाते, असे अनेक गैरसमज पसरल्यामुळे गडचिरोलीच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा व ...
गडचिरोलीत आतापर्यंत अवघी १६ टक्के उद्दिष्टपूर्ती. काेराेनासारख्या महामारी यापूर्वीही आल्या. त्यावेळी लस नव्हती. जंगलातील वनस्पतींचा काढा पिऊन आदिवासींनी महामारीवर मात केली. ...
वनविकास महामंडळ, महाबीज महामंडळ, वखार महामंडळ, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशन महामंडळ या महामंडळांतील विविध संघटना एकत्र येऊन सातव्या वेतन आयोगाच्या मागणीकरिता कृती समिती स्थापन केली आहे. समितीने राज्य शासनाला वारंवार निवेदन दिल ...
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला. सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांपर्यंत पाेहाेचली हाेती. तसेच दुसऱ्या लाटेत ५०० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला. त्यामुळे ही लाट कधी ओसरेल याची प्रतीक्षा नागरिक करीत हाेते. राज्य शासनाने उपायया ...
काेराेनाची साथ थाेपविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी आराेग्य विभाग प्रयत्न करीत आहे. मध्यंतरी लसीचा तुटवडा निर्माण झाला हाेता. आता मात्र पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे. नागरिकांना लस घेण्यासाठी पायपी ...
शिक्षणाच्या अल्प सुविधा, विकासाचा अभाव आणि नक्षलवाद या गोष्टींमुळे क्षमता असूनही आदिवासी समाजातील अनेक युवक-युवतींचे वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण काही जण अडचणींवर मात करत लक्ष्य गाठतात. डॉ.कोमल मडावी त्यापैकीच एक. सिर ...
गडचिराेली जिल्ह्यातील जंगलात जवळपास ३० वर्षांपूर्वी वाघांचा वावर हाेता. यामध्ये प्रामुख्याने देसाईगंज, कुरखेडा, गडचिराेली, धानाेरा आदी तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर जिल्ह्यातील जंगलात वाघ स्थायी हाेत नव्हते. हिवाळा व उन्हाळ्यात वास्तव्य केल्यानंतर ...