करपडा येथे एक ते चार वर्ग असून यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे; परंतु येथील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे एक ते चार वर्गातील विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत साधी अक्षर ओळख सुद्धा नसून अभ्यासात पूर्णपणे माघारले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना लेखन-वाचन ...
कृषिपंपांना केवळ ८ तास वीज पुरवठा होईल, असे बुधवारच्या आदेशात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शेतकरी रब्बी पीक धोक्यात येण्याच्या कल्पनेने घाबरून गेले होते. आधीच नापिकीमुळे व कमी उत्पादनामुळे शेतकरी वर्ग डबघाईस आलेला आहे. त्यात फ ...
आरोग्य यंत्रणेसह गावातील प्रमुख घटकांची एकत्रित सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. सीईओ आशीर्वाद यांनी सलग ५ दिवस अहेरी, भामरागड, एटापल्ली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा व कोरची तालुक्यात लसीकरणासंबंधी सभा घेतल्या. या सभेला आरोग्य यंत्रणेतील अधिकारी-कर्मच ...
बुधवारी ७५० कोरोना तपासण्यांचा अहवाल आला. त्यात वेगवेगळ्या ठिकाणचे २४ कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३० हजार ८७८ वर पोहोचली आहे. दिवसभरात एकही कोरोनामुक्त झाला नाही. त्यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढून ३७ ...
ध्यानीमनी नसताना झालेल्या या शिकारीने त्या शिकाऱ्यांच्या डोक्यात लाईट लागले. वाघाचे अवयव काढून विकल्यास हजारो रुपये मिळतील, असा विचार त्यांच्या मनात आला आणि लागलीच त्याची अंमलबजावणी त्यांनी केली. ...
रेती घाटांवर अडीच ते चार फुटांपर्यंत रुंद नाल्या खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरने रेतीतस्करीला आळा बसल्याचे चित्र आहे. मात्र, आमगाव येथील बैलबंडीधारकांनी यावर क्लृप्ती काढत, जो रेतीघाट बंद आहे ते सोडून त्यांनी आमगाव येथील अंत्यसंस्कार विधी पा ...
वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) नसतानाही वाहन चालविल्यास संबंधितावर पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावला जाणार आहे. परवाना नसताना दुसऱ्याचे वाहन चालवित असल्यास चालक व मालकावर प्रत्येकी पाच हजार रुपये असा एकूण १० हजार रुपयांचा दंड ठाेठावला जाण ...
गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात वानरांचा हैदोस वाढला आहे. पावसाळा-हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात वांगी, कारली, शेंगा आदी भाजीपाल्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यासोबत सध्या विविध फळेही लागली आहेत. त्यावर ताव मारण्यासाठी हे वानर शेतासोबत गा ...
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. राज्य शासनाने पगारवाढ दिल्यानंतर, राज्यातील बरेच कर्मचारी आता रुजू हाेऊ लागले आहेत. मात्र, गडचिराेली जिल्ह्यातील एसटी कर्मचारी अजूनही आंदाे ...