निवडणूक आली की नाटक करायचे. त्यानंतर कोण कोणत्या जातीचा हे पाहून कामे करायची आणि जातीयवाद पोसायचा. पुन्हा आमच्या कुटुंबावर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप करायचा ही त्यांची जुनीच सवय असल्याची टीका जिल्हा परिषद सदस्या प्रभावती प्रताप ढाकणे यांनी आमदार मो ...
विरोधक खोटे बोल पण रेटून बोल अशी नीती वापरून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे भासवत आहे. मात्र शेतक-यांचे खरे वाटोळे तर या काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांनी केले आहे. देशात आणि राज्यात असलेल्या सरकारने काय वाईट केले? मराठा आरक्षण, शेतकरी सन्मान योजना, प ...
माझ्याबरोबर टुकार मुले फिरतात अशी टीका करून तरुणांना बदनाम केले जात आहे. या तरुणांसह माझ्या पाठिशी ज्येष्ठांचाही आशीर्वाद आहे. तरुणांची ताकद काय असते ते या निवडणुकीत दिसेल. पारनेर मतदारसंघात परिवर्तनाची लाट नव्हे, तर त्सुनामी आली आहे, अशी टीका पारन ...