समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे हक्काच्या पाण्यावर गदा आली आहे. भविष्यात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा लागेल. त्यामुळे शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या, असे आवाहन माजी आमदार भानुदास ...
मुख्यमंत्र्यांनी राज्याचा गाडा हाकायचा सोडून पार्सल पाठवण्याची कुरिअर कंपनी काढली आहे काय? कोणाचे पार्सल कुठे पाठवायचे ते जनता ठरवेल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ...