राजुरा येथील शिवाजी स्टेडियम येथे सोमवारी सकाळी एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळला. त्याची हत्या करण्यात आल्याचे परिस्थितीवरून पोलिसांनी ओळखले आणि अवघ्या दोन तासातच आरोपीला अटक केली. ...
येथील विवेकानंद वॉर्डात एका गोडावूनजवळ बल्लारपूर पोलिसांनी २८ लाख रूपये किंमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. या कारवाईत चारचाकी वाहनही ताब्यात घेण्यात आले. ...
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी विहिरीतील गाळ काढण्यावर भर दिला आहे. गाळ काढण्यासाठी ३० प्रस्ताव या पंचायत समितीला प्राप्त झाले आहेत. तर आठ ग्रामपंचायतींनी नळयोजनेच्या विशेष दुरूस्तीची मागणी केली आहे. ...
मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात कपासीचे लागवड क्षेत्र वाढले. मात्र, यंदा हंगामपूर्व लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी. ...
इंग्रजी माध्यमातील शिक्षण देण्यासाठी पायाभूत सुविधा नसतानाही ग्रामीण भागात कॉन्व्हेंटची संख्या वाढू लागली. पालकांच्या दृष्टीने एक सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले. पण दुसरीकडे काही संस्थानी आवश्यकता नाही अशा गावांमध्येही कॉन्व्हेंट सुरू केल् ...
अनैसर्गिक पद्धतीने फळांवर केमिकलचा वापर करून पिकविलेल्या फळांची चंद्रपुरात सर्रास विक्री केली जात आहेत, अशा फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. ही फळे सेवन करू नये, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. ...
मागील काही वर्षांपासून चंद्रपूर शहरातील नागरिक अनियमित पाणी पुरवठ्याने हैराण झाले आहेत. नळाला पाणी ४ दिवसांनी पाणी येत आहे. काही वॉर्डात तर एक दिवसही पाणी मिळत नाही. शहरातील ही पाणीबाणी सोडविण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक ...
मागील वर्षी जगात तर मतदानाच्या दिवशी म्हणजेच ११ एप्रिलला देशात उष्णतेचा उच्चांक गाठलेल्या ब्रम्हपुरी शहरात आता सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. ग्रामीण भाग असला तरी उन्हाच्या तडाख्याने येथील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. ...
मूल तालुक्यातील चिचाळा व परिसरातील आठ गावांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून २४ कोटी रुपये खर्च करुन चंद्रपूर पाटबंधारे विभागाच्या वतीने असोलामेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून भूमिगत पाईपलाईनद्वारे शेतील पाणी देण्याकरिता पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. ...
तालुक्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणीचे काम महाआयटीमार्फत सुरू आहे. केबल टाकण्यासाठी कंत्राटदाराने शेतकऱ्यांच्या शेताच्या मध्यभागातून खोदकाम सुरू केले आहे. त्यामुळे धाबा - गोंडपिपरी मार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त होत असल्याने कंत्राटदार ...