मलकापूर: राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ची झालेली दयनीय अवस्था व ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे अपघात हे नित्याचेच झाले आहेत. महामार्गाच्या तत्काळ दुरुस्तीच्या मागणीसाठी २३ ऑ क्टोबर रोजी तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने धानोरा महामार्गावरच रास्ता रोको आं ...
चिखली: नियतीने डोळय़ातली प्रकाशज्योती हिरावून घेतल्याने अंधत्व आलेल्या व्यक्तींसाठी साधे जगणोही खडतर होऊन बसते; मात्र तालुक्यातील एकलारा येथील देशमुख परिवाराच्या सूनबाई असलेल्या जन्मांध कांचनमाला विनोद देशमुख यांनी नशिबी आलेल्या जन्मजात अंधत्वावर ...
बुलडाणा : येथील विजय नवृत्ती जायभाये हे नांदेड येथे होत असलेल्या राष्ट्रीय मास्टर्स अक्वाटीक असोसिएशन स्पध्रेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. ...
सातत्याने अवर्षणसदृश स्थितीचा सामना करणार्या बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी गाठली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी सात तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असल्याने रब्बी हंगामा ...
मेहकर : गेल्या दोन तीन वर्षापासून मेहकर तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. तर सध्या शेतकºयांच्या पिकांना भाव नाही, कवडीमोल भावाने पिके विकावी लागत आहे. ...
बुलडाणा : परतीच्या पावसामुळे वार्षिक सरासरी जिल्ह्याने गाठली असली तरी ९१ प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अवघा ३५ टक्के जलसाठा आहे. परिणामी यावर्षी कृषी व बिगर सिंचन पाणी आरक्षणात प्रसंगी मोठ्या प्रमाणावर कपातीचे संकेत आहे. ...
धाड : अखेरच्या परतीच्या पावसाने खरीपाचा मळणी हंगामाची दैना केली. मात्र नदी नाले भरून वाहिल्याने प्रकल्पांना पुरेसे पाणी आले, यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीपाच्या पिकांची झडती अल्प प्रमाणात आली, त्यात शासनाने निर्धारीत केलेल्या हमीदरापेक्षा कम ...
मेहकर: सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अनेक गोरगरीब कुटुंबसुद्धा हा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करतात; मात्र यावर्षी ऐन दिवाळी सणाला जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रेशनच्या अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत. ...
वरवट बकाल: मोबाइल टॉवरचे काम करण्यासाठी आलेल्या हिंगोली जिल्हय़ातील मजुराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरवट बकाल शिवारात २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ...
मेहकर: महाराष्ट्राचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर हे शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी बेलगाव येथे जात असताना बेलगाव येथील महामार्गात जमिनी जाणार्या शेतकर्यांनी एक प्रकल्प एक दर द्यावा, अन्यथा समृद्धी महामार्ग रद्द करावा, यासाठी रस्त्यात उभे राहून घोषणाबा ...