संकटाने खचून जाण्यापेक्षा, संकट ही एक वेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याची संधी समजून जगायला शिकले पाहिजे. मतिमंदत्वाबरोबर मुलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारातून पालकांनीही हाच बोध घेऊन त्यांच्यासाठी व स्वत:साठीही जगले पाहिजे, असे मत लेखक डॉ. अनिल अवचट य
...
दिवा लावू अंधारात : ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात सुखे क्वचितच डोकावतात. दु:खाने तुडुंब भरलेल्या जीवनात सुखाची चाहूल जरी लागली तरी मन मस्त हिंदोळ्यावर आनंदाचे हेलकावे घेत राहतं; पण दुर्दैवाने हे स्वप्नातही कधी दिसत नाही. मजबुरीतून चालणाऱ्या बालविवाहाच्
...
स्थापत्यशिल्प : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या गावचा इतिहास विस्मृतीत गेला असला तरी महाराष्ट्राच्या किंबहुना प्राचीन भारताच्या नकाशावरचे ते एक महत्त्वपूर्ण नगर आणि व्यापारी केंद्र होते. भोगवर्धन अथवा भोगावती नावाची प्राचीन वस्ती, सातवाहन काळाच
...
लघुकथा : देवानंद लहानपणापासून शेतात राबत आलेला. पावसाळा तोंडावर आला की, तो मुडा तोडायला जायचा. माळरानात बैलगाडी घेऊन जायचा. तो मुडा तोडायला एकटा जायचा नाही. सोबत अविनाशला घेऊन जायचा. देवानंदचा सख्खा भाचा अविनाश. मामा जे काम सांगेल ते काम अविनाश पटापट
...
ललित : कुठूनसे हळूच येतो एक ढग... टपोरा थेंब तळहातावर घेऊन. तृर्षात कणाला आसुसून बिलगतो फक्त एक थेंब... कोवळं थंड वारं झुळूक घेऊन येतं नि पसरत जातो त्या थेंबाच्या मिठीतल्या ओल्या मातीचा गंध सर्वत्र.
...
प्रासंगिक - गेल्या वर्षी असेच निकाल जाहीर झाल्यानंतर एका मराठी वाहिनीवर विद्यार्थीनींचे इंटरव्ह्यू दाखविले होते. आश्चर्य म्हणजे मुलाखतकाराच्या साध्या प्रश्नांची उत्तरे देतानादेखील या मुलींची तारांबळ उडताना दिसत होती.
...
कॉफी टेबल : मनपा डॉ. निपुण विनायक यांनी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’ संपादकीय विभागातील सहकाऱ्यांसोबत त्यांनी विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा केली.
...
अतुल जोशी, धुळे
रोहिणी नक्षत्राच्या शेवटी शेवटी जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने, शेतकºयांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या. शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मृग नक्षत्रातील प्रत्येक दिवस क
...