किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Tea and kidney stones: केवळ भारतातच नाही तर जगभरात चहा पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण काही लोकांना असं वाटतं की, चहा प्यायल्यानं किडनी स्टोन होतात. ...
एका महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे तब्बल १९ तुकडे करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक तुकडा १९ वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आला. ...
Heart Disease : एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, हृदयरोगाची लक्षणं दिसण्याआधीच तो शरीरात काही वर्षाआधीच विकसित होऊ लागतो. ...
- महाऑनलाइन आयडी न मिळाल्याचा परिणाम, विद्यार्थ्यांना दाखले मिळेना, तर गावातील नागरी सुविधांची कामे खोळंबली ...
Pesticide Subsidy : कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय पोषण व अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सूक्ष्म कीटकनाशक, बुरशीनाशक आणि अन्नद्रव्य (Crop Protection) खरेदीसाठी प्रति हेक्टर २,५०० रु. किंवा ५०% अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे ...
दोघांवर गुन्हा नोंद, कृषी विभागाची कारवाई ...
जर अशीच स्थिती राहिली, तर येत्या काही वर्षांत या देशाला अस्तित्वाच्या संकटाचा सामना करावा लागेल... ...
१९८७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली आणि लोणीकंद परिसरातील शेती आणि पाणी योजनांवर मोठा परिणाम झाला ...