एक रुपयात पीक विमा भरण्याची संधी राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली होती. मात्र, यामध्ये गडबडी झाल्याने शासनाने मागील वर्षी ही महत्त्वाकांक्षी योजना रद्द केली. ...
Agriculture News : माथाडी कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या गोण्यांची वजनमर्यादा ५० किलोपर्यंतच ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कामगारांना दिलासा मिळणार असला, तर ...
भारतीय विमान कंपन्यांची सर्वोच्च संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने वाढत्या जेट इंधनाच्या किमतींबाबत गंभीर इशारा दिला आहे. विमान इंधनाच्या किमती अत्यंत अनिश्चित झाल्या आहेत. ...