केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे विधान, त्यावरून राज्यभर झालेले रणकंदन, अटक आणि पुन्हा जनआशीर्वाद यात्रेला जोमात सुरुवात या घडामोडींचे पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटणे स्वाभाविक होते. मुंबई, ठाण्यानंतर सेना नाशकात रुजली आणि वाढली. अनेक स्थित्यंतरे झाली. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील बल्हेगाव शिवारात उभारण्यात येत असलेल्या बायोगॅस सीएनजी गॅस प्रकल्पाचा पायाभरणी शुभारंभ निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या हस्ते झाला. ...