औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय विमानसेवा, रेल्वेमार्गाचा विस्तार, मुबलक पाणी यांशिवाय समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत मराठवाड्याच्या औद्योगिक ... ...
कन्नड तालुक्यातील हतनूर येथे गेल्या काही वर्षांपासून अद्रक पिकाची लागवड वाढली आहे. हतनूर, शिवराई, बहिरगाव, बनशेंद्रा, निमडोंगरी, घुसूर, चिकलठाण, ... ...
मराठवाड्याला १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळाले. नंतर संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा बिनशर्त सामील झाला. नागपूर करारातील मुद्दा क्रमांक ४नुसार ... ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६) एकूण ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन रुग्णसंख्येत १२२ रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामीण भागात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,६०८ वर पोहोचली आहे. ...
एरवीही गेल्या चार वर्षांपासून अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या स्मार्ट सिटीच्या कामकाजाला गुरुवारी (दि.१६) विधी मंडळाच्या अंदाजपत्रक समितीने हात घातला. स्मार्टरोडमध्ये स्मार्ट काय, गोदाकिनारी संरक्षक भिंत बांधताना पर्यावरण विभागाची परवानगी घेतली होती काय, प ...
विभागात आतापर्यंत ९लाख ७१ हजार १२५ रुग्णांपैकी ९ लाख ४५ हजार १३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या ६ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के तर मृत्युदर २ टक्के असून नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर २ ...