जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रिद्ध्पूर, श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थान ऊर्फ महादेव संस्थान (गव्हाणकुंड), श्रीक्षेत्र मुदगलेश्वर भारती महाराज संस्थान (अंबाडा, ता. मोर्शी), श्रीक्षेत्र यशवंत महाराज संस्थान (मुसळखेड, ता. वरूड), मारुती महाराज संस्थान (जहागीरप ...
नागपूरचे रहिवासी असलेले हे कुटुंबीय शुक्रवारी युगांडा येथून नागपूर विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात माय-लेक ओमायक्रॉन संशयित आढळून आले. मात्र, तिघांनीही विमानतळावर क्वारंटाईन न होता २५ डिसेंबर रोजी एका राजकीय व्य ...
विनाहेल्मेट चालविणाऱ्या ७ हजार ५८५ जणांवर वर्षभरात कारवाई करून ३७ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात केला आहे. यापैकी १२५४ जणांनी सहा लाख २७ हजार रुपयांचा दंड भरला आहे. तर ३१ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा दंड अनपेड आहे. वाहतूक नियमांबाबत उपप्रादेश ...
कारवा सफारीची माहिती देताना वन परीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी सांगितले की बल्लारपूरपासून कारवा वनपरीक्षेत्र अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. तर चंद्रपूरपासून १९ किमी अंतरावर आहे. मध्य चांदा वन विभागात कारवा हे आदिवासीबहुल गाव आहे. जंगलाच्या कुश ...
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शनिवारी हे नवे निर्बंध जारी केले. यानुसार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात रात्री ९ ते सकाळी ६ वाजतापर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमता येणार नाही. २५ डिसेंबरच्या रात्रीपासूनच ही जमावबंदी पुढील आदेशापर्यं ...
विजय हटकर (४२) असे अटक झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो जिल्हा दंगल नियंत्रक पथकात कार्यरत आहे. बंदोबस्ताच्या कामासाठी त्याला उमरखेड येथे नियुक्ती देण्यात आली होती. त्यामुळे काही दिवसांपासून तो येथील वसंतनगर भागात कृष्णा बारसकर यांच्याकडे भाड् ...
जिल्ह्यात सध्यातरी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नसला, तरी कोविडची तिसरी लाट वर्धा जिल्ह्यावर ओढावल्यास कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या तब्बल ६१ हजार ८५१ व्यक्ती कमकुवत दुवा ठरणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ५५ हजार ४१४ व्यक्तींनी कोविड लसीचे ...
विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात ७५ हून अधिक व्यक्ती परतले असले, तरी या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी विदेशवारी करून परतणाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. शिवाय विलगीकरण काळातील ...