जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे डेल्टा व्हेरिएंट असलेले रुग्ण झपाट्याने वाढत चालले असतानाच पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत माहिती देताना दिसून येत आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात मंग ...
कालिचरण महाराजाने महात्मा गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे वर्ध्यातही पडसाद उमटले. वर्ध्यातील काँग्रेस समर्थकांनी कालिचरण महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी १५३, ५०२ (२) ...
जिल्ह्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी आहे. प्रत्यक्षात मात्र याचा अंमल होताना दिसत नाही. आदेश निघाला तेव्हा पहिल्या दिवशी दंडात्मक कारवाईचा देखावा करण्यात आला. संसर्ग वाढत असतानाही राजकीय पक्षांचे आंदोलन, मेळावे भरगच्च संख्येने सुरू आहेत. जिल् ...
डॉ. हनुमंत धर्मकारे हे उपजिल्हा रुग्णालयातून चहा पटरीवर आले. तेथून चहापान घेवून बाहेर पडले असता पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. नंतर हा हल्लेखोर दुचाकीने पसार झाला. या घटनेने उमरखेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. ...
स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला युवक म्हणजे ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, शरीरात ताकद आहे, मनात उत्साह आहे आणि जो व्यसनापासून मुक्त आहे, तसेच ज्याच्या जीवनात अनुशासन आहे तो युवक आदर्श होण्याच्या वाटेवर असू शकतो; परंतु आज घडीला युवकांमध्ये या गोष्टी ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी १६७० चाचण्या करण्यात आल्या. यात १४०६ जणांची आरटीपीसीआर, तर २६४ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १७४ नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.९६ टक्के आहे. मंगळवारी बाधितांच्या संख्येत थोड्या प् ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने तब्बल दीड हजाराचा टप्पा ओलांडत १५४९ पर्यंत धडक मारली आहे. त्यातही नाशिक मनपा क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे तब्बल ११८४ नागरिक बाधित आढळून आले असून नाशिक ग्रामीणचे २६७, मालेगाव मनपाचे ४० आणि जिल्हाबाह्यचे ५८ रुग्ण बाध ...
चार दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे बचावासाठी झोपडपट्टी भागासह गोदाकाठालगत तसेच पंचवटी, जुनेनाशिकसारख्या गावठाण भागात नागरिकांकडून शेकोट्या पेटवून ऊब मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाघाडीत अशाचप्रकारे शेकोटीभोवती बसलेले असताना अ ...