वसंत आनंदराव पडोळे याने आपला मित्र अशोक शामराव सारंगपुरे रा. हरदोली याच्याकडून ४ हजार ८०० रुपये घेतले होते. ते पेटीएम ॲपद्वारे परत करीत होता. त्यावेळी पैसे मित्राच्या अकाउंटमध्ये जमा न होता ते पेटीएमच्या वाॅलेटवर जमा झाले. त्यामुळे वसंतने पेटीएमच्या ...
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी तब्बल ७५ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटीच्या इतिहासातील हा दीर्घकाळ चाललेला संप ठरला आहे. या संपामुळे शहरी आणि ग्रामीण बससेवा ठप्प झाली होती. मात्र, गत १५ दिवसांपासून तुरळक प्रमाण ...
जनावरे चराई करत असताना, बऱ्याच वेळाने तीन वाघ समोर येऊन उभे ठाकले. प्रसंगावधान राखून त्याने लगत असलेल्या झाडावर चढला. त्यानंतर, एका म्हशीने आक्रमकता दाखवत एका वाघाचा एका किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला. तो पट्टेदार वाघ पळून गेला. नंतर दोन वाघ झाड ...
जिल्हाधिकाऱ्यांनी जनसुविधा निधीसाठी मंजुरी दिली होती. परंतु, यावेळी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतीकडून प्रशासकीय मंजुरी होणार आहे. अनेक कामांचे प्रस्ताव येण्यापूर्वीच स्थायी समितीत जनसुविधा निधीबाबतचा ठराव घेण्यात आला होता. नियमानुसार प्रस्ताव आल्य ...
विद्यापीठाशी संलग्नित चंद्रपूर व गडचिराेली या दाेन्ही जिल्ह्यातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नवीन पाऊल उचलले आहे. दरम्यान, प्रशिक्षणासह प्रात्यक्षिक व राेजगार मेळावा घेऊन यातून विद्यार्थ्यां ...
संक्रांतीनिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये महिला ग्राहकांची संख्या वाढली आहे. पण समुहाने येणाऱ्या महिला बहुतांश वेळा मास्कचा वापरच करत नसल्याचे दिसून येते. अनेकींच्या नाकावरील मास्क खाली घसरलेला असतो. काहींचा मास्क तर नाक आणि तोंडही न झ ...
जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे डेल्टा व्हेरिएंट असलेले रुग्ण झपाट्याने वाढत चालले असतानाच पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत माहिती देताना दिसून येत आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात मंग ...
कालिचरण महाराजाने महात्मा गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे वर्ध्यातही पडसाद उमटले. वर्ध्यातील काँग्रेस समर्थकांनी कालिचरण महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी १५३, ५०२ (२) ...