१९८९ ते १९९२ दरम्यान प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे काम करण्यात आले. १९९३ ला प्रत्यक्षात पाणी संचयनास सुरुवात झाली. या प्रकल्पातून इंजापूर व लोणीकडे जाणारे दोन मुख्य कालवे तर अनेक शेती सिंचन कालवे काढण्यात आले. आजघडीला मुख्य कालवे सुस्थितीत असले तरी शेत ...
दिंडोरी येथील प्रसाद कैलास क्षीरसागर (२४) या सैन्य दलातील जवानाचे अरुणाचल प्रदेशमध्ये सोमवारी अपघाती निधन झाले. या घटनेने दिंडोरी शहरावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी दिंडोरीत येणार असून, शासकीय इतमात ...
नाशिकरोड : शहरातील रिक्षाचालकांच्या नावाने नेहमीच नकारात्मक चर्चा केली जाते. मात्र काही रिक्षाचालक अपवादही असतात, सगळेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसतात, ... ...
लसीकरण सुरू केल्यानंतर पुरेशा प्रमाणात त्यांची डोस पुरेशा प्रमाणात दिला जात नसल्याचे पुन्हा एकदा खंड पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोवॅक्सीनचे डोस संपल्याने १५ ते १८ वयाेगटातील किशोरवयीन मुलांचे देखील लसीकरण ठप्प झाले आहे. बुधवारी ...
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व मागास घटकांतील मुलांच्या प्रवेशासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ४२० शाळांमध्ये ४ हजार ९२३ जागा उपलब्ध झाल्या असून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवार ( ...
Nagpur News जातप्रमाणपत्र पडताळणी समित्या न्यायालयीन आदेश व नियमांची पायमल्ली करून जातवैधता प्रमाणपत्र नाकारत असल्यामुळे दरवर्षी शेकडो पीडित मागासवर्गीयांना न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. ...