शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा, उड्डाणपुलाखाली, तसेच वाहन दुरुस्तीच्या ठिकाणी भंगार, अनेक वर्षांपासून खितपत पडून असलेल्या बेवारस वाहनांमुळे विविध ... ...
दहिहंडा : परिसरात जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानंतर ... ...
खेट्री : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तसेच अतिदुर्गम भागात असलेल्या पातूर तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या आठवडाभरापासून ‘व्हायरल फिव्हर’ची साथ सुरू ... ...
अकोला तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये कार्यरत असलेला कोतवाल भानुदास मारुती बाभूळकर याने एका तक्रारदारास त्याच्या काकाच्या शेतजमिनीचा फेरफार देण्यासाठी ... ...