जिल्ह्यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी गटातील ११ लाख ३१ हजार ९६५ लाभार्थी असून या सर्वांना वितरण व्यवस्थेव्दारे स्वस्त दरात धांन्य पुरवठा होतो. पण, कोरोनायनापासून प्राधान्य आणि अंत्योदय गटाकरिता नियमित धान्यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन् ...
कोरोनाने पालक हिरावून घेतले अशा पाल्यांना आधार देण्यासाठी शासन, समाजसेवी संघटना, अधिकारी पुढे आले. यात ज्या शाळांनीही आपली सामाजिक बांधीलकी जपत आपल्या शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींचे आई-वडील कोरोनाने मृत्यू पावले अशा विद्यार्थ्यांचे तीन वर्षांसाठी शैक्ष ...
खरीप हंगामात युरिया खताची सर्वाधिक मागणी असते, त्यामुळे कृषी विभागाकडूनसुद्धा त्याच दृष्टीने नियोजन केले जाते. यंदा कृषी विभागाकडून जेवढे नियतन मंजूर करण्यात आले, तसेच महिन्यानुसार खताची मागणी नोंदविली होती, त्यापेक्षासुद्धा अधिक प्रमाणात युरियाचा पु ...