संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दारी बेईमानी हा अंगार नाही तर भंगार असल्याची टीका केली होती. त्यानंतर त्यांना म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
निवडणुका जवळ आल्यावर डम्पिंगचा मुद्दा यापूर्वी गाजला होता. तसाच टोलचादेखील मुद्दा गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीवेळी गाजत आहे; परंतु, ठाणेकरांची टोलमुक्तीपासून कधी सुटका होणार, याचे उत्तर सध्या तरी दिसत नाही. ...