अवनी वाघिणीला मारणारा शिकारी नवाब याच्याविरोधात देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. मात्र असे असले तरी त्याच नवाबचा राळेगाव तालुक्यातील गावक-यांकडून संयुक्त सत्कार केला जाणार आहे. ...
नागपूर बोरी तुळजापुर राष्ट्रीय महामार्ग शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या उमरखेडमध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अरूंद रस्ते मोकाट जनावरे आणि त्यावरून अहोरात्र अवजड वाहतूक यामुळे अपघातांचं प्रमाण वाढले आहे. ...
दारूबंदी असलेल्या लगतच्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात यवतमाळातून सर्रास दारूचा पुरवठा केला जातो आहे. त्याला ब्रेक लागण्याची फारशी शक्यता नाही. कारण ज्यांच्यावर ब्रेक लावण्याची जबाबदारी आहे, त्या राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) खात्याच्या एसपींचा कारभार ...
अनुसूचित जाती वस्तीत कामे करूनही दहा टक्क्यांचे प्रस्ताव सादर न करणाऱ्या ग्रामसेवकांवर अॅट्रोसिटी दाखल करा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली. जिल्हा परिषद सभागृहात सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या मुद्यावरून सदस्य आक्रमक झाले होते. ...
एसटी बस व इंडिकाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ढाबाचालक ठार झाला. ही घटना रविवारी रात्री दारव्हा मार्गावरील इचोरी गावाजवळ घडली. अंबादास गणपतराव हिरटकर रा. लोहारा, असे मृताचे नाव आहे. ...
बिरसा मुंडा यांच्या १४३ व्या जयंती दिनानिमित्त यवतमाळात १७ आणि १८ नोव्हेंबरला राज्यस्तरीय बिरसा पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरला महारॅली काढण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्त्वाची शिखर संस्था आहे. ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेची असल्याने जिल्हा परिषद सभागृहात सकारात्मक चर्चेद्वारे लोकाभिमुख निर्णय झाले पाहिजे. ...
मुख्यमंत्र्यांना शेतकरी हिताचे धोरण आखता यावे म्हणून जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यांना अभ्यासासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्याचा आसूड’ हे पुस्तक टपालाने पाठविले. ...
जिल्ह्यातील शिवसेनेत खासदार व राज्यमंत्र्यात वैर निर्माण झाले आहे. पक्षातच दोन टोक तयार झाल्याने सामान्य सैनिकांची घुसमट होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी मार्इंदे चौकातील ज्येष्ठ शिवसैनिकाने चक्क उपोषण सुरू केले आहे. ...