Next

दिल्लीतील सम-विषम फॉर्म्युला हा राजकीय स्टंट - मनोज तिवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 11:01 AM2019-09-14T11:01:14+5:302019-09-14T11:07:16+5:30

प्रचंड प्रमाणात वाढलेले वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री  अरविंद केजरीवाल  यांनी शुक्रवारी विविध उपाययोजनांची घोषणा केली. त्यात प्रामुख्याने खासगी ...

प्रचंड प्रमाणात वाढलेले वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री  अरविंद केजरीवाल  यांनी शुक्रवारी विविध उपाययोजनांची घोषणा केली. त्यात प्रामुख्याने खासगी वाहनांसाठी  सम-विषम  योजनेची पुन्हा अंमलबजावणी केली जाणार आहे. येत्या ४ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत वाहनांवर निर्बंध आणणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र मनोज तिवारी यांनी हा एक राजकीय स्टंट असल्याचे म्हणत केजरीवाल यांच्या सरकारवर टीका केली आहे.