महाराष्ट्राला सुधारणावादी संतांची परंपरा लाभली आहे. या संतांच्या कार्याचा वा साहित्याचा नीट अभ्यास केला असता त्यांनी कधीही चमत्कार मानला नाही वा आपल्या साहित्यात तसा उल्लेखही केला नाही. ...
सायबर सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आॅनलाईन फसणवुकीच्या गुन्ह्यांचे तार शोधण्यात वर्धा पोलिसांना यश आले असून फसवणुकीच्या तारा थेट दिल्लीत जुळल्या असल्याचे समोर आले आहे. ...
दोन मालवाहु ट्रक व एसटी बस यांच्यातील तिहेरी अपघातात बसमधील बारा प्रवासी जखमी झाले. हा अपघात यवतमाळ मार्गावरील ईसापूर शिवारात बुधवारी दुपारी १.२५ च्या सुमारास घडला. ...
येथील बँक आॅफ इंडियाचे एटीएम आता कायमचेच बंद झाल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिकांची भटकंती होत आहे. शिवाय त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
गत खरीपात सोयाबीनचे उत्पादन कमी झाले होते. शिवाय दरही पडले होते. यामुळे सोयाबीन उत्पादकांकरिता शासनाच्यावतीने क्विंटलमागे २०० रुपयांची मदत जाहीर केली होती. ...