केळझर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मेटॅडोरला गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास भीषण अपघात होऊन अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. ...
खादी जशी गांधीजींच्या नावाने ओळखली जाते तसेच ग्रामोद्योगासाठी कुमारप्पाजींचे नाव पुढे येते. खादी व ग्रामोद्योगासाठी ओळखले जाणारे मगनसंग्रहालय समितीत ‘पर्यावरण की अर्थशास्त्री मधुमख्यी’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
शहरात विविध ठिकाणी महापुरुषांचे पुतळे असून त्याच्या सौंदर्यीकरणाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अनेकांचे प्रेरणा स्थान असलेल्या विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचे सौदर्यीकरण करण्याचे काम तात्काळ न.प. प्रशासनाने हाती घ्यावे, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण् ...
पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु, अनुदानाची रक्कम देण्यास ग्रामपंचायतकडून हेतुपुरस्पर टाळाटाळ होत असल्याची तक्रार बिरीम फिरंता वर्मा यांनी आर्वी पं.स.चे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने वर्धा नगर पालिका व बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ‘आलेखन’ या भिंती चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...
येथील धुनिवाले मठ ते आर्वी नाका रस्त्याचे रूंदीकरण आणि सिमेंटीकरण सुरू आहे. यात बहुतांश जोड रस्ते बंद पडले होते. आता रस्त्याचे काम पूर्णत्त्वास येत असल्याने हे रस्ते जोडण्यात येत आहे. मात्र श्री स्वामी समर्थ नगरीकडे जाणारा रस्ता अद्याप अपूर्ण आहे. ...
मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आला. या अभियानात पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत मोठ्या प्रमाणात पैसाही जिरला. असे असले तरी वर्धेत या अभियानातून लाभच झाल्याचे समोर आले आहे. ...
दारू बाळगल्या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याकरिता येथील किसना खोडे नामक व्यक्तीने मंगळवारी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन केले. ...