महावितरणची वीज वापरून वीज देयकाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वर्धेतील २ हजार ९५५ ग्राहकांची वीज कापली होती. खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करताना या ग्राहकांकडून वीत जोडणी शुल्क आकारणीच्या नावावर महावितरणने चांगलीच कमाई केली आहे. ...
शहरातील काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्या जात होता. सदर कचऱ्यांचा व त्याच्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत. स्वच्छ वर्धा या उद्देशाने स्थानिक न.प.तर्फे विशेष उपक्रम हाती घेऊन घाणीच्या विळख्यात अडकलेल्या... ...
कमी वेळेत अधिक काम उत्कृष्टरित्या करणे संस्थात्मक वाटचालीत महत्त्वाचे असते. त्यातून केवळ संस्थेचाच विकास होत नाही तर स्वत:च्या क्षमताही वृद्धींगत होऊन व्यक्तिमत्वात भर पडते. ...
दगडफोड्या ते वैज्ञानिकांपर्यंत सर्वच बहुजन मोक्ष मिळविण्यासाठी रांगेत उभे आहेत; पण जगात मोक्ष मिळाल्याची कुठेच नोंद नाही, हे वास्तव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदू-मुस्लीम व रयतेच्या ऐक्याचा होता. ...
देशाचे उपराष्ट्रपती एम. व्येंकय्या नायडू यांनी रविवारी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, राज्यसभा सदस्य खा.डॉ. विकास महात्मे, आ.डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/सेवाग्राम : संपूर्ण जगात दरवर्षी कुष्ठरोगाच्या अडीच लाख नवीन केसेस समोर येतात. पैकी ६० टक्के केसेस भारतातील असतात. तेव्हा भारताने कुष्ठरोगाच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष पुरवायला हवे. यासाठी समाजात या रोगाविषयी जागरुकता निर्म ...
संपूर्ण जगात दरवर्षी कुष्ठरोगाची अडीच लाख नवी प्रकरणे समोर येतात. त्यातील ६० टक्के भारतातील असतात. भारताने कुष्ठरोगाच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष पुरवायला हवे. ...
अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या विविध समस्या आहेत. त्या तात्काळ सोडविण्याच्या मागणीसाठी धरणग्रस्तांनी जिल्हाकचेरी समोर २३ फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...